मध्ययुगीन काळात लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात…!!

लातूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर जनतेला मिळावे म्हणून अत्यंत कमी बाष्पीभवन होणाऱ्या बारवा विहिरींची

Read more

‘सामाजिक न्याया’चे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

सामाजिक न्याय दिन महत्त्व व इतिहास ‘26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून

Read more

गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मतदार संघात फिरू देणार नाही- जयवंत कदम

नांदेड ,२५ जून  /प्रतिनिधी :- एका सिमेंटच्या दुकानावर रात्रंदिवस सिमेंटच्या धूळीत वावरणाऱ्या आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेने आजपर्यंत नगरसेवक, महापालिका

Read more

गुटखा बाळगल्याप्रकरणी वैजापुरात एकाविरुध्द गुन्हा ; 58 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल पकडला

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- शासनाने बंदी घातलेले गुटखाजन्य पान मसाला पदार्थ बाळगल्याप्रकरणी परदेशी गल्ली येथील रामसिंग पुनमसिंग राजपूत (50)

Read more

वैजापूर तालुक्यात 87.6 मि.मी.पाऊस ; खरीप पेरण्यांना सुरुवात

1लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात काही कृषी मंडळात पहिल्या पावसावर

Read more

वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मोफत जेवण

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबत  एक ते दोन नातेवाईक असतात. रुग्णांना दवाखान्यामार्फत जेवण दिले जाते.

Read more

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा – माजी उद्योग संचालक जे.के.जाधव

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले उद्दिष्ट निश्चित करा व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

Read more

खंडाळा गावाजवळ डिझेल टँकर उलटला : जीवित हानी टळली

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- मनमाड येथून सिल्लोडकडे जाणारा डिझेलचा टॅकर उलटल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद रस्त्यावर खंडाळा येथे एका

Read more

शेतीच्या वादातून बहिणीस अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा भावाचा प्रयत्न

वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथील घटना वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :-शेतीच्या वादातुन बहिणीस भावाने अंगावर डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना

Read more

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच

Read more