खंडाळा येथे पद्मश्री डॉ.विकास महात्मे व आ.गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश

Read more

कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत शिक्षण

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :- भारतीय जैन संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्यातील कोविड मुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींचे मोफत शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी

Read more

वैजापूर बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांना सेवनिवृत्तीबद्दल निरोप

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांना सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. आ.रमेश पाटील बोरणारे

Read more

10 टक्के इथेनॉल मिश्रणामुळे 27 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी:41 हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या 8 वर्षांत आपल्या शेतकऱ्यांना मिळाले 40 हजार 600 कोटी रुपये गेल्या 8 वर्षातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षणावर भर मृदा

Read more

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सेलिब्रिटींसह ५५ गेस्टना कोरोनाची लागण

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. करण जोहरने यशराज फिल्म स्टुडिओमध्ये

Read more

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, सात दिवस क्वारंटाईन

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली

Read more

गावोगावी पोहोचावी ‘शिवस्वराज्य दिना’ ची प्रेरणा

विनोद रापतवार रायगडावर दि. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक झाला. हा स्वराज्याभिषेक केवळ रायगड किल्ल्या पुरता मर्यादित

Read more

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रशासनाला जिल्हास्तरीय आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना, लेखी आदेश निघणार औरंगाबाद ,५ जून /प्रतिनिधी :-कोरोना

Read more

खुलताबाद तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या नावे शेती सातबारा नोंद उपक्रमाचे केले कौतुक औरंगाबाद ,५ जून /प्रतिनिधी :- कृषि, आरोग्य, रोजगार हमी अशा विविध विभागांच्या

Read more

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ,५ जून /प्रतिनिधी :- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Read more