समाजाने काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षान्त समारोह मुंबई,२५ मे /प्रतिनिधी :- समाजाने आपल्याला काय दिले याचा विचार न करता

Read more

दावोस जागतिक आर्थिक परिषद:८० हजार कोटींचे गुंतवणूक करार, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

दावोस, स्वित्झर्लंड, दि. २४ –  दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी  सरस ठरली. आज ऊर्जा निर्मिती

Read more

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव निश्चित

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी

Read more

पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई,२४ मे /प्रतिनिधी :- महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित

Read more

नौदलाच्या पश्चिम कमांडच्या प्रमुखांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई,२४ मे /प्रतिनिधी :- नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे

Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाची 33 केंद्रांवर आयोजन

10 हजार 510 उमेदवारांना प्रवेश, 1 हजार 552 अधिकारी, कर्मचारी नियुक्त औरंगाबाद ,२४ मे /प्रतिनिधी :- केंद्रीय लोकसेवा आयोग,नवी दिल्ली

Read more

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई,२४ मे /प्रतिनिधी :-  शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि

Read more

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्य बाबासाहेब पाटील

मुंबई, दि 24 : शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत टिकणारा विषमुक्त शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवून

Read more

स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारोह मुंबई, दि. 24 : देशात पुनरुत्थान होत असून

Read more

राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार मुंबई, दि. 24

Read more