वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा मुंबई ,२१ एप्रिल /प्रतिनिधी :- 

Read more

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई ,२१ एप्रिल /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.

Read more

मोदी सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा-भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. चाहर यांचे आवाहन

नवी दिल्ली ,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या नैसर्गिक, विषमुक्त शेतीसारख्या योजना शेतकऱ्यांपर्यंत नेऊन पोचवाव्या तसेच या योजनांची

Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग :आरोपी अक्षय युवराज गायकवाड याला पाच वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद ,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :-वारंवार पाठलाग तसेच बोलण्‍याचा प्रयत्‍न करुन लग्न करण्‍याचा तगादा लावत अल्पवयीन मुलीच्‍या घरात शिरुन तिचा विनयभंग

Read more

‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ मोहिमचे आयोजन

औरंगाबाद,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन औरंगाबाद जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम 25

Read more

स्टार्टअपमधील कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमांतर्गत पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र

Read more

उद्योजकांनी व्यवसायाला नैतिक मूल्यांची जोड द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना साई बिझनेस क्लब पुरस्कार प्रदान मुंबई,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- उद्योजकांनी व्यापार, व्यवसाय व उद्योग करताना केवळ अधिक

Read more

“महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन

औरंगाबाद ,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, बुधवार दि 27 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या

Read more

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

परभणी,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने योग्य नियोजन करुन खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार बियाणे आणि खतांचा पुरवठा

Read more