शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे-पालकमंत्री सुभाष देसाई

पाण्याचा वहनव्यय, कालवा देखभाल दुरस्ती, बांधकाम व पदभरती बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश औरंगाबाद,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे

Read more

महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासातून गावांचा सर्वांगीण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,८नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र  ठरण्यासाठी  परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास कामांना गती

Read more

माजी नगरसेवक सुरेश इंगळे यांचे निधन

औरंगाबाद,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- रिपब्लिकन चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक सुरेश सांडू इंगळे (५८) यांचे सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता

Read more

महिला सरपंचांनी कार्यपद्धतींचा अभ्यास करुन प्रभावीपणे काम करावे-विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

औरंगाबाद,८नोव्हेंबर /प्रतिनिधी :- गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते, हे लक्षात घेऊन महिला सरपंचांनी कार्यपद्धती समजून घेत नियमावलीचा अभ्यास करुन गावाच्या

Read more

उत्पादन घटले, शासनाची हमी केंद्रे सुरू नाही “ओपन मार्केट”मुळे शेतकऱ्यांच्या कापसाला 8 हजार 500 रुपये भाव

जफर ए.खान वैजापूर ,८ नोव्हेंबर :- खरीप हंगामात लहरी हवामानामुळे यावर्षी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या

Read more

नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही आरक्षण टाकू नये – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून या खोऱ्याअंतर्गत असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाण्यावर सिंचना व्यतिरिक्त कोणतेही

Read more

महाराष्ट्रातील १० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण नवी दिल्ली,८ नोव्हेंबर/प्रतिनिधी:-  सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन

Read more

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 108.47 कोटींहून अधिक

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.24%, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 11,451 नवे दैनंदिन रुग्ण देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या

Read more

औरंगाबाद लेबर कॉलनीतील रहिवाशी उच्च न्यायालयात

औरंगाबाद,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-औरंगाबादच्या  विश्वासनगर लेबर कॉलनीत बांधण्यात आलेल्या सदनिका पाडण्याच्या नोटीसला येथे राहणाऱ्या रहिवाशींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले

Read more