धार्मिक स्थळासह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही माहूर गड आता ठरेल वैभवाचे केंद्र – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देवून भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची

Read more

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद मुंबई, २७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी

Read more

पुस्तकातील व्यक्तीच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळेल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते समाज भूषण पुस्तकाचे प्रकाशन मुंबई, दि.२७ : ‘समाज भूषण’ या देवेंद्र भूजबळ यांनी संपादीत

Read more

राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा – अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश

मुंबई,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी

Read more

रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Read more

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

औरंगाबाद,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पश्चिम मतदार संघात सातारा-देवळाई येथील छत्रपती नगर व शहानुरमिया दर्गा येथील सिग्मा हॉस्पिटल येथे सिमेंट रस्त्याच्या

Read more

न्‍यायमुर्ती सुनील देशमुख यांना औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे निरोप समारंभ

औरंगाबाद,२७ सप्टेंबर/प्रतिनिधी :- मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाचे न्‍यायमुर्ती सुनील देशमुख हे नुकतेच सेवानिवृत्‍त झाले असून, त्‍यांचा  खंडपीठ वकील संघातर्फे सत्‍कार

Read more

जनतेच्या प्रश्नावर वेळप्रसंगी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला पाहिजे-जयंत पाटील

वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद  मेळावा वैजापूर ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शरद पवारांसारखे देशव्यापी आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन

Read more

‘आमचं गाव, आमचा विकास’ खुलताबाद तालुक्‍यातील सरपंच,ग्रामसेवकांचा सहभाग

खुलताबाद ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पंचायत समितीच्या वतीने तालुक्‍यातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी सरकारच्या ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी

Read more

राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून वाणी कुटुंबियांचे सांत्वन

वैजापूर ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी आज वैजापूर दौऱ्यावर असतांना वैजापूर चे

Read more