माझे झाड माझी जबाबदारी- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,२४जुलै /प्रतिनिधी :-कोरोना संसर्गाच्या काळात आपण सर्वांनी ऑक्सिजनचे महत्व जाणलेच आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून अधिकाधिक ऑक्सीजन निर्माण होऊन पर्यावरणाचे संतुलन राखणे

Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या

 खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके  पाण्याखाली गेले आहेत.पुरामुळे पिके वाहत गेलेअसूनजमीनखरडूनगेलीआहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त  भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे .      नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याचे पाणी अनेक भागात शिरले. नदीकाठची शेती खरडून गेली तर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यंत कष्टाने खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्याच्या सुखाची स्वप्न अतिवृष्टीने हिरावली आहेत .अशा परिस्थिती शेतकर्‍यांची मानसिक स्थिती खालावलीजाण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आणि या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसान ग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तातडीची आर्थिक मदत जमा  करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे .  दरम्यान सन 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कंधार – लोहा विधानसभा मतदार संघातील उस्माननगर आणि  बारूळ मंडळात ढगफुटी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तत्कालीन आमदार म्हणून आपण  तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती.शेतकरी हिताचे निर्णय त्वरीत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त  शेतकाऱ्यांसाठी 43 कोटी 65 लाख 85 हजार 20 रुयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळाला आणि नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरू शकला . कोवीडमुळे अगोदरच शेतकरी, शेतमजूर संकाटात सापडला असून आता

Read more

मोठी दुर्घटना! रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 37 जणांचा मृत्यू

राज्यावर अस्मानी संकट, आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू सुतारवाडी आणि केवनाळे गावात भुस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू महाड-पोलादपूर येथील पूरबाधितांच्या उपचारासाठीजिल्ह्यातील

Read more

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे मुंबई, दि. 23 : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र

Read more

कोरोनाच्या सावटामध्ये क्रीडा महाकुंभाला सुरूवात

टोकयो :संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेली टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला  सुरूवात झाली आहे. टोकयोतील नॅशनल स्टेडियममध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू

Read more

ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील

पुणे:जपानची राजधानी टोकियो येथे काल (23 जुलै) पासून सुरू झालेल्या ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील झाला आहे. भारतातून

Read more

राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती

मुंबई,२३ जुलै /प्रतिनिधी :-राज्यात सर्वदूर होत असलेली अतिवृष्टी आणि निर्माण झालेली पूरस्थिती अभूतपूर्व असून, प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौदल,

Read more