राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२६: राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण

Read more

औरंगाबादला दिलासा ,130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू

जिल्ह्यात 8536 कोरोनामुक्त, 4059 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दि.26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 377 जणांना (मनपा 316, ग्रामीण 61) सुटी

Read more

जालना जिल्ह्यात 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना, दि. 26 :- जालना शहरातील दु:खीनगर-01,लक्कडकोट-10, संभाजीनगर-12, मंठाचौफुली-01, अमरछाया-01, गणपतीगल्ली-03, सिंदखेडराजा-03, कन्हैयानगर-01, दर्गावेस-01, शेवली ता.जालना-01, ग्रीनपार्क-01, नळगल्ली-01,आष्टी पोलीसस्टेशन-01, कसबा-06,

Read more

नांदेड जिल्ह्यात 72 बाधितांची भर, कोरोनातून 21 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 26 :- जिल्ह्यात आज 26 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 21

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (14 वा भाग ) द्वारे आज दिनांक 26.07.2020 रोजी जनतेशी साधलेला संवाद

नवी दिल्ली, 26 जुलै 2020 माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज 26 जुलै आहे आणि आजचा दिवस अगदी विशेष आहे. आज कारगिल विजय

Read more

सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

बापूकुटीत केली प्रार्थना; गीताई मंदिर, एम गिरी, मगन संग्रहालय व पवनारला भेट वर्धा, दि 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी

Read more

बरे झालेल्यांच्या संख्येचा एका दिवसातील उच्चांक, 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आले

नवी दिल्ली, 26 जुलै 2020 काल बरे झालेल्यांचा एका दिवसातील आत्तापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला. गेल्या 24 तासांत 36,145 कोविड -19 रूग्ण बरे

Read more

औरंगाबाद जिल्हयात ४१ हजार शेतकर-यांच्या १२ लाख क्विटंल कापसाची खरेदी

औरंगाबाद,दि.२६- राज्यात चालू वर्षात विक्रमी कापूस खरेदी झाली असून औरंगाबाद जिल्ह्यातही मुदतीत सर्व नोंदणीकृत शेतक-यांच्या कापसाची खरेदी झाली आहे.खरीप हंगाम 2019-20  मध्ये कापूस खरेदी केंद्रांवर

Read more

पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात कारगिल विजय दिवस सोहळा

पुणे, 26 जुलै 2020 जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल-द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दर वर्षी 26

Read more

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल विजय दिनाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या वीरांना राष्ट्रीय युद्ध स्मारकात आदरांजली वाहिली

नवी दिल्ली, 26 जुलै 2020 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण विभाग प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभाग सचिव जनरल

Read more