जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकतीच भारतीय जलसंस्थांची

Read more

वैश्विक महानेत्याची ‘मन की बात’ @१००! 

बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र

Read more

महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

जगदज्योती म. बसवेश्वर जयंती महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता

Read more

आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान, अवयवदानाचा बाळगा अभिमान

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त अवयवदानाची गरज विशद

Read more

अर्थसंकल्पातून विकासाकडे:बीड जिल्ह्यातील शेतकरी ते महिला.., रस्ते असो की तीर्थक्षेत्र… प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात तरतूद

विकासाकडे घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळख देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून केलेल्या उपाययोजना

Read more

आत्मनिर्भर शेतकरी, महिला उद्योजक!

अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,छत्रपती संभाजीनगर

Read more

सर्वोच्च न्यायालयाने इशारा देऊनही राहुल गांधींच्या वर्तनात फरक नाही​

मानहानी खटल्यात शिक्षा सुनावताना न्यायालयाचे भाष्य नवी दिल्ली, २४ मार्च/प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरतमधील न्यायालयाने गुरुवारी मानहानीच्या खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही

Read more

‘नागपूर: टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’चे जी-२० पाहुण्यांनाही वेड

पुराण काळापासून भारत हा वाघांचा आणि नागांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यातही केवळ भारतात आढळणारा पट्टेदार वाघ भारतीय संस्कृती आणि

Read more

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

जन औषधी दिवस २०२३ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना

Read more

लाईनमन : वीज वितरण व्यवस्थेचा कणा

अन्न, वस्त्र,‍ निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व

Read more