बीड येथे ‘कृषी भवन’ उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने

Read more

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित

Read more

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा,

Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरित होणार मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Read more

शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतील अग्रीम अनुदान द्या-आ.सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  जिल्ह्यात पावसाचा सलग 21 दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी

Read more

ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ई – केवायसी केलेल्या राज्यातील 3  लाख  शेतकऱ्यांकरिता मदतीचा 210 कोटी 30  लाख रुपयांचा  निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया आज मदत

Read more

खरिपाचे पीक वाचविण्यासाठी त्वरीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्या – मंत्री संदिपान भुमरे

खरिपासाठी पाण्याच्या दोन आवर्तनांचे नियोजन करा – समितीची शिफारस छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- पावसाची स्थिती पाहता विभागातील नांदूर मधमेश्वर जलद

Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन

नाशिक,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Read more

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – पणन मंत्री अब्दुल सत्तार

पुणे,२४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्‍य शासनाने केंद्र

Read more