लेट खरीप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा अनुदानाच्या माध्यमातून दिलासा

नाशिक ,३० मार्च  / प्रतिनिधी :- राज्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता,

Read more

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल

Read more

मोसंबीचा गोडवा वाढविण्यासाठी इसारवाडीचे सिस्ट्रस इस्टेट

मराठवाड्यात मोसंबी, केसर आंबा व सीताफळ या फळपिकांना (GIS) भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. कृषीप्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना

Read more

दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

जळगाव ,२२ मार्च  / प्रतिनिधी :-  अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगांव जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त प्रत्येक

Read more

धाराशिव पीक विमा प्रकरणी बजाज अलायन्झच्या चेअरमनला हजर राहण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या विम्याचे  ३१५ कोटी रुपये न दिल्याचे प्रकरण  नवी दिल्ली,२१ मार्च /प्रतिनिधी :-धाराशिव पीक विमा प्रकरणी बजाज अलायन्झच्या अध्यक्षांना अवमानाची

Read more

कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची जिल्हाधिकाऱ्यांनी  केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर,२१ मार्च  / प्रतिनिधी :-  अवकाळी पावसामुळे कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ

Read more

“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर…”; राज्य सरकारवर टीका करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदा आणि द्राक्षाचे

Read more

वैजापूर तालुक्यात गारपिटीमुळे जवळपास १४ गावांतील दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

वैजापूर ,​२०​ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी व गंगथडी भागातील काही गावांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह तुफान गारपीट झाली. या

Read more

शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 19 हजार 899 एवढी •शेताच्या बांधा-बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री महाजन यांनी दिला शेतकऱ्यांना

Read more

जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

– शेतकऱ्यांना दिला धीर – तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश जालना,१९ मार्च  / प्रतिनिधी :-अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची थेट शेताच्या बांधावर

Read more