२२ दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची माहिती
नाशिक ,१२ मे /प्रतिनिधी :-जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व
Read moreनाशिक ,१२ मे /प्रतिनिधी :-जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व
Read moreआठ दिवसात काढले ५१ हजार आकडे औरंगाबाद ,३० एप्रिल /प्रतिनिधी: वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याचीउच्चतम मागणी २४००० ते २४५०० मेगावॅटपर्यंत गेली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले. महावितरणचे संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे यांनी महावितरणच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची नुकतीच ऑनलाईन बैठक घेऊन वीजचोरी करणाऱ्या तसेच अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. २१ एप्रिल ते २८ एप्रिल या आठ दिवसांत अनधिकृत वीजवापरासाठी वीजतारांवर टाकलेले ५१ हजार ५९७ आकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढले आहेत. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस वायर, केबल, स्टार्टर आदी साहित्यही महावितरणने जप्त केले आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडलात ४९६७, लातूर परिमंडलात ३८४८, नांदेड परिमंडलात ९०३०, कल्याण परिमंडलात ४१७८, भांडूप परिमंडलात ३३, नाशिक परिमंडलात ९३१६, जळगाव परिमंडलात ४७९०, नागपूर परिमंडलात २२१, अमरावती परिमंडलात १२००, चंद्रपूर परिमंडलात २९७, गोंदिया परिमंडलात ७१७, अकोला परिमंडलात १८९७, बारामती परिमंडलात ८९१९, पुणे परिमंडलात ९२३ तर कोल्हापूर परिमंडलात १२६१ आकडे काढण्यात आले. या मोहिमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. राज्यभर २४८५ वीजवाहिन्यांवरील जवळपास १९२ मेगावॅट वीजभार कमी झाला आहे. तसेच या मोहिमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होऊन भारनियमनाची तीव्रताही कमी झाली आहे.
Read moreऔरंगाबाद ,२८ एप्रिल /प्रतिनिधी :- कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये १५ राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा
Read moreमहावितरणच्या सूक्ष्म नियोजनाच्या तासागणिक आढाव्याला यश औरंगाबाद ,२३ एप्रिल /प्रतिनिधी :-विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणने
Read moreठाकरे सरकारकडून ग्राहकांची लुट ; भाजपाचे ज्येष्ठ नेते आ . आशीष शेलार यांचा आरोप मुंबई ,२२ एप्रिल /प्रतिनिधी :- ‘टक्केवारी’च्या हव्यासापोटी खुल्या
Read moreअखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा मुंबई ,२१ एप्रिल /प्रतिनिधी :-
Read more८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे ऊर्जा विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुंबई ,१९ एप्रिल
Read moreभारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न कोरोना काळानंतर उन्हाच्या तडाख्याने विजेच्या मागणीत अभूतपूर्व वाढ औरंगाबाद, ११ एप्रिल / प्रतिनिधी :- विजेच्या मागणीबाबत
Read moreमंत्रिमंडळ निर्णय : दि. ८ एप्रिल २०२२ मुंबई ,८ एप्रिल /प्रतिनिधी :- राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी
Read moreशिर्डी,५ एप्रिल /प्रतिनिधी :- महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या शासनाच्या कंपन्यांचे कोणत्याही परिस्थि तीत खासगीकरण होऊ दिले जाणार नाही. याउलट या
Read more