पिंपळवाडी पिराची येथे निवारा उपलब्ध करून द्या -मंत्री भुमरे यांचे निर्देश 

औरंगाबाद, दिनांक 24 : पिंपळवाडी पिराची येथे नाथसागर व त्यामुळे 58 घरे पाण्यामुळे बाधित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी

Read more

जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग, गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संभाव्य पूरसदृश्य परिस्थितीतून सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा औरंगाबाद ,नांदेड परभणी, जालना दि. 18 सप्टेंबर :- जायकवाडी धरणाच्या

Read more

गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी -पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना दि. 10 :- गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये जर

Read more

जायकवाडीच्या सोळा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

पैठण :जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्याने, प्रकल्पाचे सोळा दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात आले असून यातून ८३८४ क्यूसेक, जलविद्युत केंद्रातून

Read more

जायकवाडी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

पैठण: कालवा व जलविद्युत केंद्रानंतर, शनिवारी जायकवाडी धरणाच्या मुख्य साडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या, प्रकल्पाच्या जलविद्युत केंद्र व साडव्यातून

Read more

जायकवाडीच्या जलविद्युत केंद्रातूनही पाण्याचा विसर्ग सुरू

 पैठण :जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या कालव्यानंतर शुक्रवारी दुपारी

Read more

जायकवाडी जलाशयाचे विधिवत पूजन

औरंगाबाद दिनांक 31 : जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी 90 टक्के झाली आहे. या जलाशयाचे पूजन रोहयो मंत्री संदिपान भूमरे, माजी खासदार

Read more

जायकवाडी धरण 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद दिनांक 25:जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून उर्वरीत पावसाळ्याचा कालावधी

Read more