लोकहिताचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा आराखडा सादर; केंद्राच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागास आराखडा पाठवण्यास मान्यता मुंबई, ३ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-

Read more

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ पथविक्रेते, फेरीवाल्यांपर्यंत पोहोचवावा –केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

मुंबई, ३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- कोरोना संकट कालावधीत सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त

Read more

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- पथविक्रेते, फेरीवाल्यांसाठी कोरोना संकट कालावधीत सुरु करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ अतिशय उपयुक्त असून 

Read more

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी सपाचे आमदार आझम खान यांना ३ वर्षांचा तुरुंगवास

लखनौ ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असून २५

Read more

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुर्नगठित करण्यास मंजुरी

मुंबई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुर्नगठनासाठी केंद्र शासनाला विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

Read more

जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्लूसोबत उद्योग विभाग लवकरच करणार सामंजस्य करार; पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प मुंबई ,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची

Read more

कसं आहे इथलं पर्यटनस्थळ… आपल्या काही सूचना आहेत का? – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला पर्यटकांशी संवाद

सिंधुदुर्गनगरी, ३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- ‘काय काय पाहीलंत… कसं आहे इथलं पर्यटनस्थळ… आपल्या काही सूचना आहेत का…’ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक

Read more

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी, ३० ऑगस्ट  /प्रतिनिधी :-राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार

Read more

महाराष्ट्रात पुन्हा घातपात?श्रीवर्धन समुद्र किनारी दोन बोट आणि शस्त्रसाठा सापडला

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल आणि काडतूस आढळल्या आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर

Read more

कोकणला पावसाने झोडपले; ८ ते १० ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट

मुंबई ,​७​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड, रत्नागरी, सिंधुदुर्ग

Read more