विनायक साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत वेतनासाठी उपोषण
वैजापूर,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील बंद पडलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकित वेतन मिळण्यासाठी मागील वीस
Read moreवैजापूर,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील बंद पडलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकित वेतन मिळण्यासाठी मागील वीस
Read moreमुंबई ,७ डिसेंबर / प्रतिनिधी :- ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. तसेच ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता
Read more२१ डिसेंबर रोजी मंत्रालयावर ( मुंबई )भव्य मोर्चा औरंगाबाद, २३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रशासन, कंत्राटदाराच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नावर
Read moreमुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली. ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते. घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये त्यांचे कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Read moreसमाज कल्याण आयुक्तांचा ऊसतोड कामगारांशी थेट बांधावर जाऊन संवाद मुंबई,६ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे
Read moreआ.बोरणारे यांच्या हस्ते धनादेश प्रदान वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील नावडी गावात तीन महिन्यापुर्वी महावितरणची विद्युत लाईन ओढताना विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झालेल्या
Read moreबीड,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज
Read moreस्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशनसह विविध योजनांचा घेतला आढावा औरंगाबाद,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ई-श्रम योजना ही केंद्र सरकारडून सुरू केलेली
Read moreकामगारांच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविणार मुंबई ,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व
Read moreपुणे, २२ ऑगस्ट /प्रतिनिधी :-नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबीवर विचार करण्यात आल्यानेनवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार
Read more