औरंगाबाद जिल्ह्यात 41 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 158 कोरोनामुक्त, 312 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१७ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 34 जणांना (मनपा 10, ग्रामीण 24) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 158 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 41 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 471 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (12) संजय नगर 2, उल्कानगरी 1, सातारा परिसर 4, अलोक नगर 1, अन्य 4

ग्रामीण (29) फुलंब्री 1, गंगापूर 9, कन्नड 5, खुलताबाद 1, सिल्लोड 3, वैजापूर 8, पैठण 2

मृत्यू (03)

घाटी (03) 1. 65,पुरुष, शरद पवार कॉलनी, कन्नड 2. 65, स्त्री, बेगमपुरा3. 65, पुरूष, रहीम नगर, औरंगाबाद